breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काश्मीरात तिरंगा फडकविण्यास विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह- शिवसेना खासदार संजय राऊत

काश्मीर: कश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यास विरोध करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. कश्मिरमधील हटवलेले 370 कलम जर चीनच्या मदतीने पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न होत असतील तर केंद्र सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत. मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला आणि इतरांना चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम 370 लावण्याचा प्रयत्न करत असतील तर सरकारने कडक पावले टाकायला हवीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button