breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये- मंत्री अनिल परब

मुंबई: आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये, असं आवाहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2 महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, 1 महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button