breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये- मंत्री अनिल परब
मुंबई: आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये, असं आवाहन मंत्री अनिल परब यांनी केलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2 महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, 1 महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे.