breaking-news
-
गांधीभवन मैदानावर शुक्रवारपासून खादी प्रदर्शन, विक्री
पुणे : महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ च्या वतीने गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र गांधी…
Read More » -
राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांना जाहीर
फलटण : ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा…
Read More » -
उर्फीच्या वादावरून रूपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर टिका
आयोगाने काय करावं हे कोणी सांगायची गरज नाही मुंबई : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. काहीदिवसांपासुन सुरू…
Read More » -
अजित पवारांच्या टिकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे
काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत पुणे : भाजप आमदार नितेश राणे यांनी काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी…
Read More » -
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
“तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील” पुणे : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. उर्फी विरोधात…
Read More » -
जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडत उमरान मलिक ठरला सर्वात वेगवान गोलंदाज
उमरान मलिकने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी मुंबई : भारतीय संघाचा युवा गोलंदाज उमरान मलिकला श्रीलंकेविरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्याची…
Read More » -
मी कोणतही वादग्रस्त विधान केले नाही; ‘स्वराज्यरक्षक’ या भूमिकेवर मी ठाम
राज्यपालांसह भाजपच्या वाचाळविरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र मुंबई : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. स्वराज्यरक्षक…
Read More » -
औरंग्याबाबतच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंचे जितेंद्र आव्हाडांना पत्र
काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे मुंबई : औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्षूचे मंदिरही तोडले असते ना?…
Read More » -
अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई; 10.20 कोटींची संपत्ती जप्त
मुरूड, दापोली, रत्नागिरीमधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्तमुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचं साई रिसॉर्ट मागच्या काही…
Read More » -
उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर महावितरणाचा संप मागे
तीन वर्षात राज्य सरकार वीज कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा…
Read More »