uday samant
-
Breaking-news

‘समृद्ध मराठी चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीला जागतिक व्यासपीठ’; मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली : मराठी चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभरात आणि जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शक, निर्माते,…
Read More » -
Breaking-news

‘१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे’; मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : “महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन…
Read More » -
Breaking-news

‘शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी भरीव निधी देणार’; मंत्री उदय सामंत
पुणे : मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी…
Read More » -
Breaking-news

‘नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट करणार’; मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली : येथील महाराष्ट्राच्या मऱ्हाटी एम्पोरियमचा सर्वसमावेशक विकास करून तेथे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरेचे प्रतिबिंब टिपणारे भव्य व…
Read More » -
Breaking-news

‘सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत’; उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम…
Read More » -
Breaking-news

‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी…
Read More » -
Breaking-news

‘एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार’; उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये…
Read More » -
Breaking-news

‘रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यांत पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल’; पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी गती देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आज उजाडला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ…
Read More » -
Breaking-news

केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
मुंबई : राज्याने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात…
Read More » -
Breaking-news

‘केंद्र आणि राज्याच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ; शेतकऱ्यांंपर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात…
Read More »









