Sustainable Agriculture
-
Breaking-news
‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर…
Read More » -
Breaking-news
‘शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देणार’; मंत्री जयकुमार रावल
मुंबई : शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी…
Read More » -
Breaking-news
‘राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना (ग्रोथ स्ट्रॅटेजी) तयार करण्यात आली असून याद्वारे २५ टक्के विकास दर…
Read More » -
Breaking-news
‘नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण…
Read More » -
Breaking-news
‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य…
Read More » -
Breaking-news
‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेतीच्या परिवर्तनाची जनचळवळ : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये…
Read More » -
Breaking-news
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक सर्वोच्च सन्मान, गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कार प्रदान; ‘या’ कार्याची घेतली दखल
PM Modi Seychelles highest honour Guardian of the Blue Horizon award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन…
Read More » -
Breaking-news
‘कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे होणार वितरण; कृषी पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतिक’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी…
Read More » -
Breaking-news
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान’; मंत्री संजय राठोड
मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे.…
Read More » -
Breaking-news
“महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
वाशिम : “महाबीजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध…
Read More »