Sustainable Agriculture
-
Breaking-news

शेतीला AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; उत्पादन खर्च ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा फडणवीसांचा निर्धार
नाशिक : बहुजन हिताय-बहुजन सुखाय या तत्त्वावर काम करणारी मराठा विद्या प्रसारक संस्था राज्यातील अग्रगण्य संस्था असून, नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत…
Read More » -
Breaking-news

‘आकृतीबंधामुळे आधुनिक शेती व प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार’; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “बदलत्या काळातील शेतीच्या गरजा लक्षात घेऊन कृषी विभाग अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरीकेंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा अनोखा उपक्रम; ४,००० महिलांना मोफत ‘किचन गार्डन किट’ व आधुनिक सेंद्रिय शेती मार्गदर्शन!
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी…
Read More » -
Breaking-news

‘शेतकऱ्यांची ४८ हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य शासनाने साडेसात हॉर्स पॉवरपर्यंत कृषीपंपांचे वीजबील माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने…
Read More » -
Breaking-news

‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर…
Read More » -
Breaking-news

‘शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देणार’; मंत्री जयकुमार रावल
मुंबई : शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी…
Read More » -
Breaking-news

‘राज्यात पशुपालनाच्या माध्यमातून समृद्धी आणणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : पशुसंवर्धन विभागाला केंद्रस्थानी ठेवून विकास वाढीची योजना (ग्रोथ स्ट्रॅटेजी) तयार करण्यात आली असून याद्वारे २५ टक्के विकास दर…
Read More » -
Breaking-news

‘नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण…
Read More » -
Breaking-news

‘एल निनो’चे संभाव्य संकट जलसंधारणासाठी इष्टापत्ती; कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : विविध हवामान संस्थांनी या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये ‘एल निनो‘बाबत दिलेल्या इशाऱ्यांबाबत शासन गंभीर आहे. यामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य…
Read More » -
Breaking-news

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेतीच्या परिवर्तनाची जनचळवळ : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून, महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये…
Read More »









