Ratnagiri
-
Breaking-news
‘शासनाच्या योजनेसाठी कुणीही पैसे मागत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार’;पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी :राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. त्या समजून घेणे गरजेच आहे. अशा योजनांच्या नावावर कुणीही पैसे…
Read More » -
Breaking-news
‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य
Abu Azmi : पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यावर आता…
Read More » -
Breaking-news
राज्यात नव्याने ६५ तालुका बाजार समित्या होणार ; जाणून घ्या, कोणत्या तालुक्यांची निवड झाली
मुंबई : राज्यात ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत, अशा ६५ तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला…
Read More » -
Breaking-news
‘ड्रग्ज विक्री प्रकरणातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव’; पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विळखा वाढत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या प्रकरणातील सातजणांच्या तडीपारीचे…
Read More » -
Breaking-news
‘कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवणार’; पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य…
Read More » -
Breaking-news
राज्यात ‘अवकाळी’चे संकट ! हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबई : राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचे संकट आहे. राज्यात वादळी वा-यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतक-यांसमोर संकट निर्माण…
Read More » -
Breaking-news
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिकस्तराचे स्मारक होणार ; ९० दिवसात निविदा काढण्याच्या पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सुचना
रत्नागिरी : जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री…
Read More » -
Breaking-news
‘पर्यावरणाचा ऱ्हास होणारे कोणतेही प्रकल्प कोकणात येणार नाही’; उपमुख्यमंत्री अजित पवार
रत्नागिरी : कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असे कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाही. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांना निधी कमी…
Read More » -
Breaking-news
पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर
पुणे : शहरासह जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढल्यामुळे पारा ३९ अंशांवर पोहोचला. मार्च महिन्याच्या…
Read More »