Governance
-
Breaking-news

‘राजीनामा म्हणजे दोषी ठरवणे नाही’: नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या!
सातारा : युवकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राजीनामा म्हणजे संबंधित व्यक्ती दोषी ठरली असा…
Read More » -
Breaking-news

राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
IAS Transferred : राज्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ८ वरिष्ठ आयएएस (IAS)…
Read More » -
Breaking-news

‘आरटीओतील कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, असे…
Read More » -
Breaking-news

‘राज्यातील १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध…
Read More » -
Breaking-news

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन
मुंबई : अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वामुळे प्रेरित होऊन आपण राजकारणात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता व नीतिमत्ता शिकायची…
Read More » -
Breaking-news

विधिमंडळ कामकाज गांभीर्याने घ्या, नाहीतर…; नाराज देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना म्हणाले….
मुंबई: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झाले. राज्यभरातील प्रश्न, समस्यांचा उहापोह होऊन सरकारकडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांसाठी…
Read More » -
Breaking-news

‘सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष अभय योजना-२०२५ ला एक…
Read More » -
Breaking-news

‘नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष नको’; पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे निर्देश असे पालकमंत्री संजय राठोड यांनी…
Read More »









