Dattatray Bharne
-
Breaking-news

‘कायदेशीर मागण्यांसाठी चर्चेची दारे खुली’; जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. शनिवार, 29…
Read More » -
Breaking-news

‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत कृषी विभागामार्फत राज्यभर…
Read More » -
Breaking-news

‘सांगली पेठ येथे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालय सुरू करणार’; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : सांगली जिल्ह्यातील पेठ येथे होणारे शासकीय क्रांतीसिंह नाना पाटील अन्नतंत्र महाविद्यालयाचे उर्वरीत काम गतीने करावे. या महाविद्यालयात शिक्षक…
Read More » -
Breaking-news

‘अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद’; मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांकडून अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विनाअनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, जैवउत्तेजके सक्तीने विक्री…
Read More » -
Breaking-news

‘खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवावा’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : खरीप हंगाम २०२६ करिता युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवण्याचे काटेकोर नियोजन…
Read More » -
Breaking-news

‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
Breaking-news

उन्हाळी पावसामुळे राज्यात ५१ हजार हेक्टरवर नुकसान..जाणून घ्या सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात?
मुंबई : राज्यात गत चार दिवसांत झालेल्या उन्हाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.…
Read More » -
Breaking-news

शेतकऱ्यांना दिलासा! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता लवकरच जमा होणार
Namo Shetkari Yojana 8th Installment : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8…
Read More » -
Breaking-news

‘देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची’; राज्यपाल जिष्णुदेव वर्मा
अहिल्यानगर : जगातील एका भागातील युद्ध व संघर्षाचा परिणाम सर्वत्र होत असल्याने देशाची कृषी व्यवस्था अधिक सक्षम करणे व अन्नसुरक्षा…
Read More »









