Cm Eknath Shinde News
-
breaking-news
‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार’; एकनाथ शिंदे
मुंबई : ओबीसी बांधवांवर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे…
Read More » -
breaking-news
तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटींचं अनुदान वितरित होणार!
मुंबई : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री…
Read More » -
breaking-news
गोविंदांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार ७५ हजार गोविंदांना विमा कवच देणार
मुंबई : दहिहंडीचा उत्सव जवळ आल आहे. ६ सप्टेंबरला जन्माष्टमी आहे. तर ७ सप्टेंबरच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे. त्याच…
Read More » -
breaking-news
शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, मी कृषीमंत्री असताना..
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावला आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने परत घ्यावं अशी मागणी…
Read More » -
breaking-news
‘स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष’; एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा…
Read More » -
breaking-news
उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
breaking-news
मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय, महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
breaking-news
राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ जमिनींवरील २०११ च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार
मुंबई : राज्य सरकार सर्वसामान्यांचा विचार करून कायमच नवनवीन घोषणांवर भर देत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा…
Read More » -
breaking-news
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले…
Read More » -
breaking-news
‘अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा’; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…
Read More »