agricultural development
-
Breaking-news
‘महिला सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ, युवा प्रशिक्षणास प्राधान्य देऊन जिल्हा वार्षिक योजनेचे प्रस्ताव करावेत’; मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : जिल्हा वार्षिक योजनेतून महिलांचे सक्षमीकरण, शेतमालाला बाजारपेठ व युवकांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्धी हे लक्ष्य ठेवून संबंधित विभागांनी…
Read More » -
Breaking-news
‘सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : ‘पानी फाऊंडेशन’मार्फत 2022 पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात 46 तालुक्यांत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…
Read More » -
Breaking-news
‘कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे होणार वितरण; कृषी पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतिक’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी…
Read More » -
Breaking-news
‘निधीचा गुणवत्तापूर्ण वापर करून विकासाचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवा’; सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
गडचिरोली : स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र ‘गडचिरोली ब्रँड‘ विकसित करणे, पर्यटन विकासाला गती देणे, महिला बचत गटांना…
Read More » -
Breaking-news
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान’; मंत्री संजय राठोड
मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे.…
Read More » -
Breaking-news
‘तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये’; मंत्री संजय राठोड
मुंबई : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत…
Read More » -
Breaking-news
‘पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ पावसाळी अधिवेशनात…
Read More » -
Breaking-news
शेतकरी कर्जमाफीत एकच अट का टाकली? फडणवीसांकडून त्या मागच्या कारणांचा खुलासा
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
Breaking-news
‘प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला…
Read More » -
Breaking-news
चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड! बचत गट, माविमंसह बेरोजगार संस्थांशी भाडे करार…
मुंबई : गाव, महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक व महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर ‘नेपियर ग्रास’ आणि बांबूची…
Read More »