breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
दोन चार लोक मेली असतील तर आम्ही काय रडत बसायचं का? सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त विधान
पुणे : अप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या प्रधान करण्यात आला. या कार्यक्रमाला १२ श्री सदस्यांना उष्मघातामुळे बळी गेला आहे. या कार्यक्रमासाठी २० लाखांनाचा जनसमुदाय एकत्र आणण हे साकारला आता चांगलं महागात पडलं आहे. मात्र याबाबत सदाभाऊ मोठं विधान केले आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, दोन चार लोक मेली असतील तर आम्ही काय रडत बसायचं का? जर पुरस्कार द्यायचाच असेल तर शेतकऱ्यांना द्या, असे विधान करून सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत आपली खंत व्यक्त केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिका विरोधात मोर्चा काढला होता. कांदा उत्पादन शेतकऱ्याच्या गादीवर अतिक्रम विभागाने कारवाही केल्या बाबत हा मोर्चा पुण्यात आयोजित करण्यात आलं होता. या प्रसंगी त्यांनी विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले.