breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#RainAlert: मुसळधार पावसामुळे पंढरपूर तालुक्यामधून तब्बल 8,400 लोकांचे स्थलांतर

सोलापूर: पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधून सुमारे 8,400 लोकांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून नीरा व भीमा नद्यांमध्ये जास्त पाणी सोडल्यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button