breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय घेणार- अशोक चव्हाण
मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे.