breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#Covid-19: कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे- मुख्यमंत्री
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे.