breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Coronavirus:लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक
दोन महिन्यानंतर आणि लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. 15 मे पर्यंत पुण्याचा मृत्यूदर 5.6 टक्के आहे. तर देशाचा मृत्यूदर 3.2 टक्के आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.7 टक्के आहे. देक्षापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.4 टक्क्यांनी जास्त आहे.