विदर्भ
-
१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना अटक
धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना अटक करण्यात…
Read More » -
वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू ;
जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील रामाळा परिसरात घडली. आनंदराव दुधबळे (५५ रा. रामाळा)…
Read More » -
विवाह संकेतस्थळावरील कथित वधू-वरांपासून सावधान!
अनेक विवाहोच्छुक तरुण-तरुणी लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर मोठे शुल्क मोजून आपले प्रोफाईल टाकतात. मात्र, याचाच काही महाठग गैरफायदा घेऊन स्वत:ला विवाहोच्छुक…
Read More » -
१२ प्रवाशांचा कोळसा झाल्यावर प्रादेशिक परिवहन विभागाला जाग
यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी…
Read More » -
निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो मान्य करा!
नागपूर : शिवसेनेच्या चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे मला त्यावर प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भातला निर्णय घेईल.…
Read More » -
देशातील चित्ता पर्यटन लवकरच शक्य; देखरेखीसाठी ‘टास्क फोर्स’
नागपूर : दक्षिण आफ्रिकेतून मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांचे स्थलांतरण करण्यात आल्यानंतर त्यासंबंधी एकूण घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी नऊ सदस्यीय ‘चित्ता टास्क…
Read More » -
शहरी भागांतील तापमानवाढ चिंताजनक; जगभरात ग्रामीण भागापेक्षा २९ टक्के अधिक वेग
नागपूर : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात २९ टक्के वेगाने तापमानवाढ होत आहे आणि मोठी शहरे अधिक वेगाने गरम होत आहेत. जगभरातील…
Read More » -
वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना आज दुपारी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयांतर्गत देलोडा गावानजीकच्या जंगलात घडली. ठेमाजी माधव…
Read More » -
राज्यातील विजेच्या मागणीत मोठी घट
नागपूर : राज्यात मध्यंतरी तापमान वाढल्याने विजेची मागणी वीस हजाराहून जास्त मेगावॅटवर गेली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात…
Read More » -
राज्यात सर्वाधिक हत्याकांड अनैतिक संबंधातून; ‘एनसीआरबी’ची आकडेवारी
नागपूर : महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हत्याकांडाच्या घटनांतही सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षभरात २ हजार ३३० हत्याकांडाच्या घटना…
Read More »