राजकारण
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाचा ४१ कोटींचा निधी!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । मोशी येथे उभारण्यात येणारे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रासाठी संजीवनी आहे. हजारो लोकांना…
Read More » -
प्रशासक सरपंचांना अजून मोठा दणका, गोठवले ते महत्त्वाचे अधिकार, हायकोर्टाचा आदेश काय?
Mumbai High Court Aurangabad Bench: मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या समितीला प्रशासक म्हणून नेमण्याचे निर्देश सरकारने दिले होते.…
Read More » -
मंत्री नरहरी झिरवाळ यांची तृतीय पंथीयासोबत अश्लील चित्रफित व्हायरल; राजीनाम्याची मागणी
मुंबई | राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक…
Read More » -
‘मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत काम सुरू आहे.…
Read More » -
‘कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : दरवर्षी कांद्याचा प्रश्न राज्यात उपस्थित होत असतो. या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत कांदा उत्पादक…
Read More » -
‘अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक’; मंत्री माधुरी मिसाळ
मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे.…
Read More » -
‘महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची’; मंत्री आदिती तटकरे
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास…
Read More » -
‘शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
‘महिला उद्योजिका भारताच्या विकासाचा कणा’; पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई : महिलांचे आर्थिक सबलीकरण हाच भारताच्या विकासाचा कणा असून महिलांनी मोठ्या संख्येने उद्योग-व्यवसायात उतरावे, असे आवाहन वर्ल्ड ट्रेड सेंटर…
Read More »
