मुंबई
-
देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना वाली नाही, आम्ही सत्तेत असताना…”
मुंबई | आम्ही सत्तेत असताना अतिवृष्टी आणि पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना प्रति जिल्हा ५०० कोटी रुपयांची मदत दिली होती. मात्र,…
Read More » -
काळबादेवी परिसरात ४ मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
मुंबई – मुंबईतील काळबादेवी परिसरात इमारतीचा काही भाग कोसळून ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्दैवी घटना घडली.…
Read More » -
निष्ठावंत म्हणवणाऱ्यांनी पक्ष सोडताना दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा…, अशोक चव्हाणांचं शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रत्युत्तर
मुंबई | शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेचं शिवबंधन सोडण्याचा निर्णय…
Read More » -
“ठाकरे सरकारला तसं वाटत नसेल तर हे दुर्दैव”; बेळगावच्या मुद्द्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले
मुंबई | कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक…
Read More » -
महेश मांजरेकर कोण आहेत? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान काय?; जितेंद्र आव्हाड संतापले
मुंबई | अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. महेश…
Read More » -
मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात
मुंबई | अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे.…
Read More » -
“राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात”, आशिष शेलारांचं मोठं विधान! तर्क-वितर्कांना उधाण…
मुंबई | राज्यात सत्ताधारी तीन पक्ष आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं चित्र राज्यात आहे. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
“नाना पटोले असे व्यक्ती आहेत, की ते…”, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका!
मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
“…आता सुप्रियाताई कुठे गेल्या?” खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा निशाणा
मुंबई | दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मुंबईतील खड्डे हा मुंबईकरांसाठी चिंतेचा, मनस्तापाचा आणि राजकीय पक्षांसाठी आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरल्याचं चित्र दिसू लागलं आहे.…
Read More »