breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
आणीबाणीनंतरही मानसिकता कायम; शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई: आणीबाणीनंतरही मानसिकता कायम; शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन गोस्वामी याच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारवर ट्विटद्वारे टीका केलेली आहे.