महाराष्ट्र
-
‘छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती…
Read More » -
कंठ दाटला, डोळे पाणावले!
पुणे | महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
Read More » -
एसटीच्या ताफ्यात १०० ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बस
मुंबई | प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी बसचा ताफा अद्ययावत करण्यावर एसटी महामंडळाने भर दिला आहे. त्या दिशेने वाटचाल करताना महामंडळाच्या…
Read More » -
“शिव–शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा कधीही सोडणार नाही”; शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक
पुणे | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण करत शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा कधीही सोडणार…
Read More » -
‘बाह्यस्त्रोत सेवा संस्थांनी दर्जेदार सुविधा द्याव्यात’; मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई : आरोग्य विभागात बाह्य स्त्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) सेवा देणाऱ्या संस्थांच्या कामकाजात कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे, प्रसंगी काळ्या…
Read More » -
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय: आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्य टास्क फोर्स स्थापन
महाराष्ट्र राज्य ठरले पहिले राज्य पुणे | राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक,…
Read More » -
‘सिंधुदुर्गच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रशासकीय यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर’; मंत्री नितेश राणे
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा प्रभावी वापर करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात राबविण्यात…
Read More »


