महाराष्ट्र
-
वारकऱ्यांना पिण्याच्या स्वच्छ पाण्यासह दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे | पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी सर्व यंत्रणांनी परिपूर्ण नियोजन करावे. वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी यासह आरोग्य व इतर सर्व…
Read More » -
बीड पुन्हा हादरलं! कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाकडून मुलीचं लैंगिक शोषण!
बीड | खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर…
Read More » -
राज्यातील 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; तेजस्वी सातपुतेंना नवी जबाबदारी, पुण्यात 3 नवे IPS
मुंबई : राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ…
Read More » -
भीमाशंकरच्या २८८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता
मुंबई: पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरच्या सुमारे २८८ कोटी १७ लाख रुपये खर्चाच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करुन कुंभमेळ्याच्या…
Read More » -
पक्षाने नाही भाषेने हाक दिली आहे.! विजय वडेट्टीवार मोर्चात सहभागी होण्याबाबत सकारात्मक
Vijay Wadettiwar : आगामी ५ जुलैच्या मोर्चासाठी मनसे नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना यासंबंधी फोन करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज…
Read More » -
Ashadhi Wari 2025 : भाविकांसाठी आनंदवार्ता.! पंढरपुरात विठुरायाचे 24 तास दर्शन, सर्व राजोपचार बंद
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यंदा या यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन…
Read More » -
विदर्भाला पावसाचा तडाखा ! अनेक गावांमध्ये शिरले पुराचे पाणी
rain update : विदर्भात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेली कोसळधार गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याने बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात नदी,…
Read More » -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समितीची नियुक्ती कधी? बावनकुळेंकडून मोठी अपडेट
Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं. बच्चू कडू यांचं…
Read More » -
अजित पवारांची मोठी राजकीय खेळी! जयंत पाटलांच्या कट्टरविरोधकाकडे सोपवली मोठी जबाबदारी, थेट प्रदेश उपाध्यक्षपदी केली नियुक्ती
Shivajirao Naik : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. येत्या काही महिन्यांवर…
Read More » -
निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ ३४५ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक…
Read More »