आरोग्य । लाईफस्टाईल
-
आरोग्य जपण्यासाठी गुळ आणि चणे खाणे अत्यंत फायदेशीर
मुंबई : हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते…
Read More » -
शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात ‘या’ फळांचा आहारात समावेश
मुंबई : हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या…
Read More » -
गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला खास फायदे
मुंबई : हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते.…
Read More » -
कांद्यावर असलेले काळे डाग आरोग्यासाठी घातक
मुंबई : स्वयंपाक घरात कामय मोठ्या प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे कांदे… कांदे जेवणाच्या प्रत्येक पदार्थात महत्त्वाचा असणारा घटक आहे… कांद्यामुळे…
Read More » -
बाजरीच्या सुपरफूडचे आरोग्यदायी फायदे…
मुंबई : हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर मानले जाते. बाजरी शरीराला उष्ण राखण्यासोबत ताकदही देते. यामुळे आयुर्वेदात बाजरी आरोग्यासाठी चांगली…
Read More » -
दररोज 2 हिरव्या वेलची 15 दिवस खाल्ली तर शरीरात सकारात्मक बदल
मुंबई : भारतीय पदार्थांमध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढते. हिरवी वेलची हा एक मसाला आहे जो…
Read More » -
बाबा रामदेव यांच्या मते खोकला आणि सर्दी शरीरातील वात आणि कफ दोषामुळे
मुंबई : योगगुरू रामदेवबाबा नेहमी योगा, प्राणायाम यांच्या मदतीने अनेक आजार दूर होऊ शकतात, असे सांगतात. प्रत्येकाने रोज योगासने, प्राणायाम…
Read More » -
चूकीच्या पद्धतीने चहा घेत असाल तर आरोग्यासाठी धोकादायक
मुंबई : भारतात आपण कोणाचे स्वागत करताना त्यांना चहा देत असतो. अनेकांची सकाळ तर चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. त्यामुळे चहा…
Read More » -
वयाच्या 40 व्या वर्षानंतर त्वचेची निगा राखण्यासाठी ‘हे’ दोन व्हिटॅमिन्स फायदेशीर….
मुंबई : वाढत्या वयासोबत त्वचेत अनेक बदल होतात. वयाच्या 40 व्या वर्षानंतर त्वचेची चमक कमी होऊ लागते, सुरकुत्या आणि डाग…
Read More » -
वास्तू शास्त्रामध्ये मनी प्लँट अत्यंत शुभ
मुंबई : वास्तू शास्त्रामध्ये मनी प्लँट अत्यंत शुभ मानल्या जाते. जिथे हा छोटे झाडं असतं. तिथे सुख, समृद्धी आणि संपत्ती…
Read More »