कोकण विभाग
-
वाढवण बंदर आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर…
Read More » -
गोवा बनावटीच्या मद्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गोवा बनावटी मद्याची विक्री करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला पालकमंत्री डॉ. उदय…
Read More » -
Historical announcement: शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मुंबई : महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात…
Read More » -
‘रत्नागिरी जिल्ह्यात चार टायगर आणि सहा ब्लॅक पॅंथर आढळून आल्याने जंगलसंवर्धन अधिक महत्त्वाचे’; पालकमंत्री उदय सामंत
चिपळूण : वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न पडता, वणवा होऊच नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाकडे वणवा मुक्तीसाठी…
Read More » -
राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार
मुंबई : मागील दोन दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह इतर भागातही अधूनमधून पाऊस पडत आहे. दरम्यान, संपूर्ण…
Read More » -
“तर राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होतील आणि उद्धव…”; नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
Narayan Rane : विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती निर्णयाचा जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले.…
Read More » -
‘नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत; अंगावर केसेस, भानगडी अन्….; गोगावलेंचे खळबळजनक विधान
Bharat Gogawale : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे पार पडली. या बैठकीत शिवेसनेचे मंत्री भरत गोगावले…
Read More » -
पुढचे १०० वर्ष देवाभाऊ…; मंत्री नितेश राणेंचे मुख्यमंत्रीपदाबात विधान!
Nitesh Rane : राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री पदाबाबत अनेक विधाने नेतेमंडळी करताना दिसली होती. अजूनही मुख्यमंत्री पदाविषयीची वक्तव्य महायुतीमधील…
Read More » -
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यात पावसाचा जोर कायम
राजापुर : रत्नागिरी जिल्ह्यात राजापुर, रत्नागिरी, लांजा, दापोली व गुहागर या तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिला आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून…
Read More »
