breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
BMC: मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आणि अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन
मुंबई: मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतुकीचे मार्ग ठप्प झालेले आहेत. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आणि अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर न पडण्याचं आव्हान BMC ने केलेले आहे.