breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सर्वच नाही पण काही ठिकाणी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय- कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह
नवीदिल्ली: सर्वच नाही पण काही ठिकाणी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे. अशा काही जागा आहेत ज्या आम्ही कोणत्याही परिस्थितीत गमावल्या नसत्या. त्या ठिकाणी आम्ही हजारो मतांनी विजय मिळविला असता. आम्ही उद्या बैठक घेऊ आणि निकालांचे विश्लेषण करू अशी माहिती कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी दिलेली आहे.