breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकून हागणदारीमुक्त अभियानाचा आढावा

मुंबई: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे ग्रामीण व शहरी भागातील हागणदारीमुक्त अभियानाचा आढावा घेतलेला आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. नियमित प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता प्रकल्पांची उपयोगिता व गुणवत्ता तपासावी असे राज्यपालांनी निर्देश दिलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button