breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

येत्या 15 दिवसांत भावली धरणाची निविदा निघणार- गुलाबराव पाटील

मुंबई |

शहापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. या तालुक्याला पाणीपुरवठा करणारी भावली धरणाची निविदा येत्या 15 दिवसांत निघणार असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलेले आहे.

 

वाचा- महाराष्ट्र व केरळ मध्ये अजूनही कोरोना रूग्णांची संख्या अधिक: आरोग्य मंत्रालय

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button