breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी! अपहरण झालेल्या बालकाची 48 तासात सुटका
मुंबई |
अपहरण झालेल्या बालकाची मुंबई पोलिसांनी 48 तासात सुटका केली आहे. या कामगिरीबद्दल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केलेले आहे.