breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
मिठाई विक्रेत्यांना यापुढे एक्सपायरी डेट संपलेली मिठाई विक्रीवर बंदी
मुंबई: मिठाई विक्रेत्यांना यापुढे मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायरी डेट संपलेली मिठाई विक्री करता येणार नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार एक्सापायरी डेट संपलेली मिठाई विकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू झालेला असणार आहे. एफएसएसएआईने संबंधित नियमांचे पालण करण्यााबत देशभरातील सर्व राज्यांना एक पत्रही लिहिलेले आहे.