breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठा समाजाला आरक्षण लागू होई पर्यंत राज्यत मेगा भरती कशाला- भाजप आमदार नितेश राणे

मुंबई: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तर मर राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती कशासाठी हवीय. जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागू होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button