breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
भारतीयांना वैज्ञानिकरित्या सुरक्षित लसच दिली जाईल, आपल्याला वेग पेक्षा सुरक्षा पाहणं गरजेच- पंतप्रधान
नवी दिल्ली: भारतीयांना वैज्ञानिकरित्या सुरक्षित लसच दिली जाईल, आपल्याला वेग पेक्षा सुरक्षा पाहणं गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. दरम्यान भारतामध्ये 2 स्वदेशी आणि महत्त्वाच्या लसी अंतिम टप्प्यात आलेल्या आहे.