breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारतीयांना वैज्ञानिकरित्या सुरक्षित लसच दिली जाईल, आपल्याला वेग पेक्षा सुरक्षा पाहणं गरजेच- पंतप्रधान

नवी दिल्ली: भारतीयांना वैज्ञानिकरित्या सुरक्षित लसच दिली जाईल, आपल्याला वेग पेक्षा सुरक्षा पाहणं गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत. दरम्यान भारतामध्ये 2 स्वदेशी आणि महत्त्वाच्या लसी अंतिम टप्प्यात आलेल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button