breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
भारताने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा- खासदार संजय राऊत
मुंबई |
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे विधान गांभीर्याने घेत केंद्र सरकारने चीन, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करावा असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावलेला आहे. शेतकरी आंदोलनामागे चीन, पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलेले होते. त्या वक्तव्यावर संजय राऊत प्रतिक्रिया देत होते.
आवश्य वाचा- संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन