breaking-newsआंतरराष्टीय
नेपाळमध्ये अतिवृष्टी : पूर परिस्थितीमुळे १३२ लोकांचा मृत्यू, तर ५३ जण बेपत्ता
नेपाळ | अतिवृष्टीनंतर नेपाळच्या काही भागात पूर आणि भूस्खलन; चितवन परिसरात तर पावसाने कहर केला आहे.
नेपाळमध्ये 23 जुलै पर्यंत देशात पाऊस, भूस्खलन आणि पूर यामुळे 132 लोक ठार, 128 जखमी, 53 बेपत्ता आणि 998 कुटुंबे प्रभावित झाली आहे, अशी माहिती नेपाळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमधील सूत्रांनी दिली आहे.