breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
निसर्ग चक्रीवादाळाची नुकसान भरपाई अद्याप केंद्राकडून मिळालेली नाही- उद्धव ठाकरे
मुंबई: निसर्ग चक्रीवादाळाची नुकसान भरपाई अद्याप केंद्राकडून मिळालेली नाही. त्याचबरोबर इतर एकूण 38 हजार कोटी रुपये राज्य सरकारला देणे बाकी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले आहे.