breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
नितीशकुमार यांचे पहिले आणि शेवटचे प्रेम हे केवळ मुख्यमंत्रिपदावर राहणे हेच आहे- आरजेडी नेते तेजस्वी यादव
नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे पहिले आणि शेवटचे प्रेम हे मुख्यमंत्रिपदावर कायम राहणे हेच आहे. त्यामुळे ते बेरोजगारी कशी दूर करता येईल, स्थलांतरण, द्रारिद्य, उपासमार या समस्यांवर ते का बोलत नाही अशी टिका आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर केलेली आहे.