breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
केंद्र सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत द्यावी: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पण केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता असल्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे.