Water Resource Management
-
Breaking-news

‘राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत’; मंत्री संजय राठोड
मुंबई : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, अमृत सरोवर, माजी मालगुजारी तलावांचे बळकटीकरण कार्यक्रम, गाळमुक्त…
Read More » -
Breaking-news

‘रायगड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत’; मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव – वहुर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन ऐवजी तीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्यात. तसेच जल…
Read More » -
Breaking-news

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान’; मंत्री संजय राठोड
मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे.…
Read More » -
Breaking-news

‘एल-निनो’मुळे पाणीकपातीचे सक्त निर्देश, सिंचनासाठी प्रस्तावित व सुरु असलेली आवर्तने तात्काळ थांबविण्याचे आदेश
नांदेड: एल निनोने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली असून जून अर्धा संपला तरी कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यभरात…
Read More » -
Breaking-news

‘तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये’; मंत्री संजय राठोड
मुंबई : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत…
Read More »




