terrorist attack
-
Breaking-news
“यावेळी फक्त घरात घुसुन मारू नका तर त्यांच्या…’ ; असदुद्दीन ओवैसींचे पाकविरुद्ध कारवाईसाठी सरकारला आवाहन
Asaduddin Owaisi : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार…
Read More » -
Breaking-news
सहा जणांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्यावा, खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणे : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ‘नागरी शौर्य’…
Read More » -
Breaking-news
‘हवं तर युद्ध करा पण पाकव्याप्त काश्मीर काबीज करा’; दहशतवादी हल्ल्यानंतर रामदास आठवले आक्रमक
Ramdas Athawale : भारतात ज्या पाकव्याप्त काश्मिरातून दहशतवादी घुसखोरी करतात, तो भागचं भारताने काबीज करायला हवा. यासाठी युद्ध करावं लागलं…
Read More » -
Breaking-news
‘दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, इस्लाममध्ये…’; ओवैसींचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य
Asaduddin Owaisi : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावरून पुन्हा एकदा…
Read More » -
Breaking-news
तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार
Shiv Sena on Rohini Khadse : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आवश्यक ती मदत…
Read More » -
Breaking-news
‘लपून बसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील’; एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा
बुलढाणा : महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचे आढळून आले. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत…
Read More » -
Breaking-news
“राऊतांच्या छाताड्यात भगवा झेंडा…” गुलाबराव पाटलांचा घणाघात
Gulabrao Patil : “जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाही. लाडक्या बहिणीने चमत्कार केला. आम्ही परदेशात नाही गेलो. थंडी हवा…
Read More » -
Breaking-news
‘राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सगळे बाहेर चालले…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात…
Read More » -
Breaking-news
मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य, “अहिंसा आपल्या देशाचा धर्म आहे, पण कुणी वाईट..”
Mohan Bhagwat : पहलागम या ठिकाणी २२ एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांना त्यांचा जीव गमावावा लागला. यानंतर…
Read More » -
Breaking-news
पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर
Flood in Muzaffarabad Pakistan accuses India : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.…
Read More »