social reform
-
Breaking-news
महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी मोठा निर्णय ; ‘UCC’चे नियम तयार करण्यासाठी समिती स्थापन
Maharashtra UCC Committee : महाराष्ट्रात समान नागरी संहितेचे नियम तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय…
Read More » -
Breaking-news
‘भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची स्त्री शिक्षणाची परंपरा एसएनडीटीने समृद्ध केली’; राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे : भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी उभारलेल्या स्त्री शिक्षणाच्या महान परंपरेला पुढे नेत एसएनडीटी महिला विद्यापीठाने शिक्षण, संशोधन,…
Read More » -
Breaking-news
‘समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन’; मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई : समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनप्रवासाचे आणि कार्यकर्तृत्वाचे सखोल संशोधन होणे आवश्यक असून, चरित्र-साधने प्रकाशन समित्यांनी नवीन साहित्यनिर्मिती करताना…
Read More » -
Breaking-news
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी’; पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी…
Read More » -
Breaking-news
‘डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा आदर्श घेऊया’; पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे ज्येष्ठ अहर्निश इतिहास संशोधक दिवंगत डॉ. जयसिंगराव…
Read More » -
Breaking-news
पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन उभारणीच्या कामाला गती
– आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड…
Read More » -
Breaking-news
‘अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा समाजाने अंगीकारण्याची गरज’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांनी अंधश्रद्धेला कधीही थारा…
Read More » -
Breaking-news
‘संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक’; मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई : भारतीय आध्यात्मिक परंपरेतील महान संत रविदास यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक असून, त्यांचा व्यापक…
Read More » -
Breaking-news
‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभ्या राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा…
Read More » -
Breaking-news
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
बालेवाडी : महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे,…
Read More »