Sahyadri guest house
-
Breaking-news
‘शेती कर्ज वाटपाचा विषय बॅंकांनी गांभीर्याने हाताळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील शेती, एमएसएमई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बँकांनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून…
Read More » -
Breaking-news
‘माजी सैनिकांच्या कल्याणासाठी मेस्को महामंडळ अधिक बळकट करण्यावर भर’; मंत्री शंभूराज देसाई
मुंबई : माजी सैनिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ अधिक सक्षम, परिणामकारक पद्धतीने कार्यरत करण्यावर भर देण्यात आला असून…
Read More » -
Breaking-news
‘बोरिवलीतील ‘बीएसएनएल’ व ‘एमटीएनएल’ची आरक्षित जागा ‘पीएम आवास’ योजनेसाठी घेण्यास मान्यता’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल)…
Read More » -
Breaking-news
‘डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक’; मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुंबई : डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक असून, नागरिकांचा त्यांच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही…
Read More » -
Breaking-news
वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी
मुंबई : सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री…
Read More » -
Breaking-news
वल्सा नायर – सिंग यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी वल्सा नायर- सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदाची…
Read More » -
Breaking-news
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे मच्छीमार संकटात, वाचा सविस्तर….
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला देत मुंबई पोर्ट ट्रस्टने तब्बल ११ वर्षांनी ससून डॉकमधील महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनला…
Read More » -
Breaking-news
उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार आयटीआयमध्ये नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम…
मुंबई : राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभवातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होईल.…
Read More » -
Breaking-news
कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
Breaking-news
‘शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे…
Read More »