Farmer Welfare
-
Breaking-news
‘पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया’; मंत्री संजय राठोड
मुंबई : हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे असल्यामुळे महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोक चळवळ उभी करणे काळाची गरज आहे.…
Read More » -
Breaking-news
मंत्री गिरीश महाजनांची शिष्टाई फळाला, तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे, नेमकं काय दिलं आश्वासन?
Rohit Pawar : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून…
Read More » -
Breaking-news
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान’; मंत्री संजय राठोड
मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे.…
Read More » -
Breaking-news
‘तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये’; मंत्री संजय राठोड
मुंबई : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत…
Read More » -
Breaking-news
‘४० लाख शेतकऱ्यांना मिळणार विनाअट कर्जमाफी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोणत्याही निवडणुका समोर नसताना राज्य सरकारने कर्जमाफी केली आहे. या कर्जमाफीत कोणत्याही अटी आणि शर्ती टाकलेल्या नाहीत. तब्बल…
Read More » -
Breaking-news
‘लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि…
Read More » -
Breaking-news
शेतकरी कर्जमाफीत एकच अट का टाकली? फडणवीसांकडून त्या मागच्या कारणांचा खुलासा
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
Breaking-news
आता मागेल त्याला कृषीपंप; राज्यात १० लाखांहून अधिक लाभार्थी…
पुणे : सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (३ जून) देशात सर्वाधिक १० लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला. पीएम…
Read More » -
Breaking-news
नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा
मुंबई : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाने अधिसूचना…
Read More »
