eknath shinde shivsena
-
breaking-news
‘समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा…
Read More » -
breaking-news
अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, केली ‘ही’ मागणी
Ajit Pawar : मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षियांना सोबत घेत राज्य सरकार मोठा कार्यक्रम घेणार…
Read More » -
breaking-news
शिवसेना शिंदे गट-भाजपा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? राहुल शेवाळेंची माहिती
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची आढावा बेठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी…
Read More » -
breaking-news
‘शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे’; एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी…
Read More » -
breaking-news
शिंदे-फडणवीस सरकारचा गतिमान कारभार, जाहिरातबाजीसाठी ५३ कोटींच्या खर्चास मान्यता
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सत्तेवर आल्यावर राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी…
Read More » -
breaking-news
‘शिवसेनेचा ४० पैकी एकही आमदार निवडून येणार नाही’; जयंत पाटील
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…
Read More » -
breaking-news
भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!
मुंबई : दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक…
Read More » -
breaking-news
‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
सातारा : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -
breaking-news
न्याय मेलेला नाही.. न्यायालयाच्या निकालानंतर सामनातून शिंदे-फडणवीस सराकरवर जोरदार टीका
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (११ मे) लागला. १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना सोपवला आहे. तसंच उद्धव…
Read More » -
breaking-news
‘तो निर्णय चुकीचा होता तर आता त्याचं काय?’ निकालावर भगतसिंह कोश्यांरीची प्रतिक्रिया
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कर्टोने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यपालांनी…
Read More »