Ease of Doing Business
-
Breaking-news

‘गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन…
Read More » -
Breaking-news

‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : देशामध्ये राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीचे रूपांतर उद्योगांमध्ये करण्यासाठी गुंतवणूकक्षम आणि रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी…
Read More » -
Breaking-news

‘एमआयडीसीतील निष्क्रिय भूखंड काढून घेणार’; उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबवण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये…
Read More » -
Breaking-news

‘महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध’; डॉ.राजेश गवांदे
मुंबई : महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणूक आकर्षित…
Read More » -
Breaking-news

‘उद्योग विभागात ‘फॉलो-अप सेल’ व स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करणार’; उद्योगमंत्री उदय सामंत
ठाणे : महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, उद्योग विभागातील धारिका लाल फितीत…
Read More » -
Breaking-news

‘बुलेट ट्रेनने मुंबई – पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र…
Read More » -
Breaking-news

मंत्रालयीन पुनर्रचनेला मंजुरी; राज्य प्रशासन अधिक गतिमान होणार
मुंबई : प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
Read More » -
Breaking-news

गुंतवणूकदारांसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्रची स्थापना; उद्योग विभागावर थेट मुख्यमंत्र्यांचा कब्जा! ३ हजार कोटींचा निधी…
मुंबई : येत्या चार वर्षात म्हणजेच सन २०३० पर्यंत एक लाख कोटी डाॅलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी राज्यात अधिकाधिक गुंतवणुकदारांना…
Read More » -
Breaking-news

‘अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि…
Read More »









