Centre
-
क्रिडा
भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर केंद्र सरकारची कारवाई
राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा जीव गेला. या दहशतवादी हल्ल्यावरुन भारतीय…
Read More » -
ताज्या घडामोडी
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक
मुंबई : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पाकिस्ताविरोधात महत्त्वाचे पाच निर्णय घेतल्यानंतर सरकारने या बैठकीचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
पैशांच्या हव्यासापोटी काही लोक पर्यटकांना बैसरनपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर
दिल्ली : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने हल्लेखोर आणि त्यांच्या मास्टरमाइंडसना कठोर शिक्षा देण्याचा संकल्प…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
उत्तराखंड : केदारनाथ आणि हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यात्रेकरूंना गिर्यारोहण टाळता येणार आहे. सोनप्रयाग…
Read More » -
ताज्या घडामोडी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प केला सादर
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
केंद्र सरकारने 2025 साठी पद्म पुरस्कारांची घोषणा
दिल्ली : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, यापैकी कोणताही पुरस्कार जेव्हा एखाद्याला मिळतो तेव्हा तो क्षण त्या व्यक्तीसाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी, गावासाठी,…
Read More » -
ताज्या घडामोडी
नवीन वर्षात निसर्गाचे रौद्र रुप, तीन देशातील जमीन हादरली.
तिबेट : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाचे रौद्र रुप दिसले. तीन देशातील जमीन हादरली. तिबटेसह नेपाळ आणि सिक्कीममध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे…
Read More » -
ताज्या घडामोडी
केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार, मदत घेणार नाहीत महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान करतील : चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : महाविकास आघाडीची सत्ता चुकूनही राज्यात आली, तर ते आता सुरू असलेल्या योजना बंद करतील. केंद्र सरकार मदत करण्यासाठी…
Read More » -
ताज्या घडामोडी
तीन जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी केंद्र सरकारमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध : देवेंद्र फडणवीस
मंगळवेढा : सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारमधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्यामुळे दुष्काळ हटविला गेल्याची प्रतिपादन…
Read More »