Agricultural technology
-
Breaking-news
‘सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणा-या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन…
Read More » -
Breaking-news
‘लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि…
Read More » -
Breaking-news
‘राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३ हजार ७२३ पदांना मान्यता’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या ‘अ’ आणि ‘ब ‘संवर्गातील एकूण ३,७२३…
Read More » -
Breaking-news
‘राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी; ३ हजार ७२३ पदांना मान्यता’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : “राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या ‘अ’ आणि ‘ब ‘संवर्गातील एकूण ३,७२३…
Read More » -
Breaking-news
‘महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत’; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून…
Read More » -
Breaking-news
‘जलयुक्त शिवार अभियानातील कामे गतीने पूर्ण करा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा,…
Read More » -
Breaking-news
‘बोगस बियाणे, खतांचा काळाबाजार, पीक विमा कंपन्यांच्या दिरंगाईवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा’; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर : बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर केवळ परवाने निलंबित करण्याची औपचारिक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करावेत,…
Read More » -
Breaking-news
‘शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी’; पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि, बियाणे, रासायनिक खतांची विक्री करताना…
Read More » -
Breaking-news
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
नागपूर : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज पोहोचवण्याचे काम शासन करेल, असे प्रतिपादन…
Read More »
