breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

सावधान : चॅयनीज हॅकर्स भारतावर सायबर हल्ला करण्याची शक्यता : महाराष्ट्र सायबर सेल

मुंबई : सध्या भारत-चीन सीमेवरील वाद पाहता चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे [email protected] किंवा ncov2019.gov.in अशा खोट्या सरकारी इमेलवरुन मेल पाठवल्याचे भासवू शकतात. त्यापासून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button