breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जालंदधर येथे तब्बल 200 कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू
नवी दिल्ली |
जालंदधर येथे 200 कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे. कावळ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती टिंकू चौधरी, केअर टेकर, मयूर विहारमधील सेंट्रल पार्क यांनी दिलेली आहे.
वाचा- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती