breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जालंदधर येथे तब्बल 200 कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली |

जालंदधर येथे 200 कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे. कावळ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती टिंकू चौधरी, केअर टेकर, मयूर विहारमधील सेंट्रल पार्क यांनी दिलेली आहे.

वाचा- लस घेतलेल्यांची अशी पटणार ओळख, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button