Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारने अनेक स्तरांवर भारताला अपयशी ठरवलेले आहे; शेतकरी आंदोलनावरून टीएमसीची टीका

नवी दिल्ली |

केंद्र सरकारने अनेक स्तरांवर भारताला अपयशी ठरवले आहे. त्यांच्यात असलेल्या अहंकारमुळे संसदेचे पावित्र्य राखण्यास ते अपयशी ठरले आहे 20 सप्टेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांसाठी उभे असलेले सात खासदार निलंबित करण्यात आले आहे, असे टीएमसी नेते डेरेक ओब्रायन राज्यसभेत म्हणालेले आहेत.

वाचा- म्यानमारच्या सैन्याकडून फेसबूक तात्पुरते ब्लॉक

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button