breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
Congress पक्षाकडून सत्ताकाळात स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणीच नाही- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
नवी दिल्ली: कॉंग्रेसने आपल्या दहा वर्षांच्या सत्तेत स्वामीनाथन अहवालाची अंमलबजावणी केली नाही. मोदी सरकारने हा अहवाल अंमलात आणला आणि दीडपट उच्च एमएसपी दिला आहे. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 10 कोटींहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात 90 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आलेली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिलेली आहे.