मुंबई
-
कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सभागृहातच खडसावलं
मुंबई | विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश…
Read More » -
“मला समाधान आहे की किमान उपमुख्यमंत्र्यांना याची जाणीव आहे”, १२ आमदारांच्या निलंबन प्रश्नी फडणवीसांचा टोला!
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून अजूनही भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही.…
Read More » -
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा पेच, शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन; म्हणाले…
मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत तारीख निश्चित केली नसली तरी ही निवडणूक…
Read More » -
सांगलीच्या बाजार समितीत गवा घुसल्याने शहरात कलम १४४ लागू; गव्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू
सांगली | सांगलीच्या सीमेवर फिरत असलेला गवा मध्यरात्री शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रम करीत सकाळच्या…
Read More » -
विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना; राज्यपालांचे सरकारला पत्र
मुंबई | प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अद्याप कायम असून आता अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काय निर्णय़ होणार याकडे लक्ष लागून राहिलं…
Read More » -
“..तर राज्य सरकारनं दोन हात करण्याची हिंमत दाखवावी”, विधानसभा अध्यक्ष निवड प्रकरणी भास्कर जाधवांचा सल्ला!
मुंबई | विधानसभा अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरून सध्या राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं आहे. एकीकडे राज्यपालांना सरकारने पाठवलेल्या मंजुरी प्रस्तावावर अद्याप राज्यपाल…
Read More » -
“कालीचरण बाबाला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा,” जितेंद्र आव्हाड संतापले
मुंबई | छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि…
Read More » -
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको ! ; विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर, निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई | इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असा ठराव सोमवारी विधिमंडळात…
Read More » -
राज्यात रुग्णसंख्येत सहा दिवसांत तिप्पट वाढ; वाढत्या संसर्गाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता
मुंबई | गेल्या २० दिवसांत उपचाराधीन रुग्णांमध्ये ५० टक्के वाढ झाली असून, सहा दिवसांत रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सोमवारी…
Read More » -
अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकरी चार महिन्यानंतरही भरपाईपासून वंचित
शेवगावमधील १९ कुटुंबांचा आत्मदहनाचा प्रयत्न, १२ कोटींच्या वितरणाबद्दल संशय नगर | अतिवृष्टी व पुरामुळे शेवगाव, पाथर्डी व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची…
Read More »