breaking-news
-
“तसं पाहिलं तर मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
Read More » -
कोल्हापुरात बिटकॉईनमधून १८० टक्के परताव्याची जाहिरात, ५८ लाखांनंतर पुन्हा २० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघड
कोल्हापुर | कोल्हापूरमध्ये बिटकॉइन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करायला सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी केदार नारायण रानडे…
Read More » -
मिरा भाईंदरमध्ये वादळाचं थैमान, उत्तन येथे नांगर मोडून बांधलेल्या बोटी समुद्रात बुडाल्या
मुंबई | मिरा भाईंदरमध्ये शनिवारी (२२ जानेवारी) मध्यरात्री समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तन येथील बोटीचे गंभीर नुकसान झाल्याची घटना घडली…
Read More » -
उत्तर महाराष्ट्रात गारठा! नाशिकचा पारा १४.९ अंशावरून ६.६ अंशांवर
नाशिक | प्रतिनिधी हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपीटीचा अंदाज दिलेला आहे, आई असताना तपमानात कमालीची घट झाली. नाशिकचा पारा…
Read More » -
देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट कायम आहे. मात्र सलग तिसऱ्या दिवशी देशात दैनंदिन रुग्णवाढीत घट…
Read More » -
लातूरमध्ये बारावीत शिकणाऱ्या तरूणाची कोयत्याचे वार करून दिवसाढवळ्या हत्या
लातूर | प्रतिनिधी लातूरमध्ये बारावीच्या तरूणाची कोयत्याचे वार करून हत्या करण्यात आली आहे. रोहन उजळबे असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव…
Read More » -
औरंगाबादेत १०० जणांच्या तपासणीत ४९ लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबाद | प्रतिनिधी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या स्फोटक बनत चालली आहे. तर औरंगाबाद शहरात रविवारी दिवसभरात तब्बल ७७९…
Read More » -
पुण्यातील सर्व पर्यटनस्थळे खुली; कलम १४४ रद्द
पुणे | प्रतिनिधी मागील काही दिवसातील जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता पुणे जिल्ह्यात आता काही निर्बंध उठवण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व…
Read More » -
पुढील तीन ते चार दिवसांत मुंबईसह राज्यातील थंडी आणखी वाढणार
मुंबई | प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत काल १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद…
Read More » -
पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं-राजेश टोपे
औरंगाबाद | प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढू लागल्याने आणि ओमिक्रॉनचं संकटही घोंघावू लागल्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली ते नववीच्या…
Read More »